शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2024 16:17 IST

विजय वडेट्टीवार : हे अधिवेशन फक्त विधेयके मंजुरीसाठी

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, की या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात केली. संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वडेट्टीवार म्हणाले, हिवाळी अधिवेशन हे फक्त विविध विधेयके मंजूर करण्यासाठी आहे. उत्तर द्यायला कुणी मंत्री नाही. लक्षवेधी येईल आणि सत्ताधारी विरोधकांचा प्रस्ताव होईल. कामकाज सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. अधिवेशन किमान १० दिवसांचे तरी असानवे, अशी मागणी आम्ही सरकारच्या कानावर पोहचवू, असेही त्यांनी सांगितले. कुणाला मंत्रीपद द्यायचे हा महायुतीचा आंतरिक प्रश्न आहे. भाजपकडे १३७ आमदार आहेत. त्यामळे एकनाथ शिंदे असोत की अजित पवार, हे दिल्लीच्या हायकमांडशिवाय हलणार पण नाही, दयेचा अर्ज करूनच काही मिळवावे लागेल, अशी कोंडी निकालाने केली आहे, असा चिमटा वडेट्टीवार यांनी घेतला.

फडणवीस तयार असतील तरच विरोधी पक्षनेत्याचे नाव देऊआम्ही गटनेता निवडण्याचा प्रस्ताव दिल्लीकडे पाठवलेला आहे. त्यावर दिल्लीत निर्णय घेईल. या आठवड्यात चर्चा करून नाव येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेता पद द्यायला तयार आहे का, हे त्यांना विचारून नंतर आम्ही एक नाव ठरवून देऊ. विरोधीपक्ष नेता देणारच नसेल तर आम्ही नाव देणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यातईव्हीएममध्ये घोळ असल्याची लोकांना शंका व विश्वासही आहे. या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. जगात भारत एकमेव देश आहे तो ईव्हीएमवर निवडनूक घेतो. त्यामुळे आपण विश्वास कसा दाखवायचा. या पुढे निवडणुका बॅलेटवर झाली पाहिजे, मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसnagpurनागपूर