शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको

By कमलेश वानखेडे | Updated: July 19, 2024 18:57 IST

Nagpur : ई. झेड. खोब्रागडे यांची राज्य शासनाकडे विनंती

नागपूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्यातील वारकरी व कीर्तनकार यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकरी, कीर्तनकार सगळेच अनुसूचित जातीचे नाहीत. वारकरी सर्व जाती धर्माचे आहेत. सामाजिक न्याय विभाग फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी काम करणारा विभाग आहे. त्यामुळे या महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको, अशी विनंती माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने १४ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय जारी करीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केली. सामाजिक न्याय विभागाचे काम मुळात अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या कल्याणाचे, विकासाचे आहे. समाज कल्याण विभागाची निर्मिती अनुसूचित जातीचे शैक्षणिक, सामाजिक आर्थिक विकासाच्या, निवारा, रोजगार, गरिबी निर्मूलन, शिक्षण व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वसतिगृहाची सोय करणे, आरोग्य, अत्याचार प्रतिबंध, आरक्षण धोरण राबविणे, वस्ती विकास, वस्तीत सेवा सुविधा देणे आदी योजना राबविण्यासाठी आहे. वारकरी किंवा तीर्थयात्रा साठी, देवदर्शन घडवून आणणेसाठी हा विभाग नाही. असे असताना या विभागाचा निधी यावर खर्च करता येणार नाही व करू नये. यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या योजनांकडे दुर्लक्ष होईल. यंत्रणेचा कल परिवर्तन बदल घडवून आणण्याकडे

फार कमी असतो. त्यामुळे तीर्थयात्रा, देवदर्शन, वारकरी महामंडळ हे पर्यटन विभाग किंवा ग्राम विकास विभागाकडे किंवा अन्य विभागाकडे सोपवावे. वारकरी महामंडळ सामाजिक न्यायाच्या अंतर्गत नसावे. जे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे आहेत त्या महामंडळाचे काय झाले, काय होत आहे याचा सरकारने प्रथम अभ्यास करावा. त्याचे मूल्यमापन करावे. वारकरी महामंडळ हे सामाजिक न्याय विभागाकडे देणे संविधानाच्या अनुच्छेद ४६ मध्ये बसत नाही. सामाजिक न्याय विभागाकडे असलेले बजेट हे अनुसूचित जाती व नवबौद्ध यांचे कल्याण व विकासाच्या योजनेसाठी आहे. याशिवाय इतर कोणत्याही कामासाठी हा निधी वापरता येणार नाही व वळवता येणार नाही. हेच सरकारचे धोरण आहे आणि सरकारने हे पाळले पाहिजे, अशी भूमिकाही ई.झेड. खोब्रागडे यांनी मांडली आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरnagpurनागपूर