शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपुरात रस्ते अपघाताला आळा : गतवर्षीच्या तुलनेत अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:08 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेतील सुधारणांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे गेल्या वर्षी अपघाताची संख्या वाढली होती. वारंवार अपघात घडत होते. ८ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपराजधानीत १७८ जीवघेणे अपघात घडले होते. एकूण अपघाताची संख्या ६०९ होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ५६१ अपघात झाले आणि मृत्यूसंख्या १६२ आहे.शहरातील काही मार्गांवर वारंवार अपघात घडतात. अशी एकूण ८३ ठिकाणे अधोरेखित करून वाहतूक पोलिसांनी त्यातील ४० ठिकाणांना ब्लॅक स्पॉट तर ४३ ठिकाणांना हॉट स्पॉट ठरवले. या सर्व ठिकाणी पुन्हा अपघात घडणार नाही, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या केल्या.काय आहे हॉट आणि ब्लॅक स्पॉटज्या ठिकाणी गंभीर अपघात घडतात त्या ठिकाणांना हॉट आणि ज्या ठिकाणी जीवघेणे अपघात घडले त्याला ब्लॅक स्पॉट ठरवत वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा दलाच्या मदतीने वाहनचालकांना रस्त्यारस्त्यावर वाहतुकीचे धडे दिले. त्याचाच परिणाम म्हणून १६२ अपघात कमी झाले.आयुक्तांच्या संकल्पाला प्रयत्नांची जोडनागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संकल्प केला होता. अपघात रोखण्यासाठी जनजागरण, रॅली तसेच शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वाहतूक शाखेची धुरा हातात घेतल्यानंतर बेशिस्त वाहतुकीला वळणावर आणण्याचे प्रयत्न चालविले. त्याचाही चांगला परिणाम उपरोक्त आकडेवारीतून दिसून येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर