राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...
Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नारा येथील पार्कच्या १३० एकर जमिनीचे आरक्षण रद्द केले. न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला. ...
Uddhav Thackeray PC News: निवडणूक लढवताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची थाप मारली होती. तशीच थाप राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना मारली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजत आहे. त्यातच आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी एक अजब मागणी केली आहे. बिबट्यांना पाळीव ...