महाराष्ट्रातील शाहिरी लोकसंगीताला दीर्घकालीन पूर्व परंपरा असली आणि सामान्य जनमानसात लोकप्रियताही लाभली असली तरी तथाकथित उच्चभ्रू समाजात मात्र लोकसंगीताला अपवादानेच प्रतिष्ठा मिळाली आहे. ...
एका सेकंदात अंड्याची कोंबडी होते, हवेच्या दाबामुळे पाण्याने भरलेली बाटली रॉकेटसारखी उडायला लागते अन् कागद पेटविल्यानंतर त्याचा धूर वर जायचा सोडून खालच्या दिशेने जातो असे ...
भारतातील संस्कृती ही अतिशय श्रीमंत समजली जाते. हडप्पा, मोहेंजोदाडो, तक्षशीला येथील उत्खननाद्वारे ही बाब जगमान्य झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपुरातील उत्खनन शाखेचे ...
संत गजानन महाराजांच्या शेगावमध्ये मंजूर विकास आराखड्यापैकी आतापर्यंत किती कामे पूर्ण झाली, किती कामे बाकी आहेत व चालू कामांची काय स्थिती आहे यावर शासन व न्यायालयीन मित्र ...
सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले. ...
शॉर्टसर्किटने शेतातील ऊस खाक झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील आजनी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ४० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्याचे ५० लाख रुपयांचे ...
विदर्भातील शेती शासकीय पक्षपाताच्या चक्रव्यूहात अडकली आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अनुशेष सतत वाढत आहे. कृषी सवलत, निधी पुरवठा, कृषिपंपांना वीज जोडणी इत्यादीबाबत विदर्भावर अन्याय करण्यात येत आहे, ...
चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून ...