उच्च बनावटीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलचे खास प्रशिक्षण घेतलेल्या एनसायक्लोपीडियातील मोहम्मद अन्सारी आणि वास्तुविशारद ज्योती पटेल यांनी एक हजार किमी साहसी सायकल प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण केला. ...
केंद्र सरकारच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरालगतच्या अनधिकृत, अधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. २२७ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई येथे घेण्यात आला. ...
कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो. ...
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे. ...
शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले. ...
माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे ...
महिला व पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही या कायदेशीर तरतुदीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ...