सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. ...
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला. ...
शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामांमुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत. तर भारतात १ ...
तोतया पोलिसांनी आज शहरातील वेगवेगळ्या भागात हैदोस घालून खळबळ उडवून दिली. अवघ्या पावणेतीन तासात त्यांनी सीताबर्डी, अंबाझरी, हुडकेश्वर आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ज्येष्ठ नागरिकांचे चार ते पाच लाखांचे दागिने लुटून नेले. सोमवारी सकाळी ८.४५ ...
प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. ...
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता ...