विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. संघर्षशील व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रशासक, अभ्यासू व लढवय्ये अधिकारी म्हणून ते ओळखले जात असले तरी त्यांची खरी ओळख ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हीच आहे, आणि चळवळीतील कार्यकर्ता ह ...
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. ...
महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद ...
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होय, या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा आदर्श राजाचे अनुकरण करून आयुष्यात सेवाव्रत स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय भ ...
आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्यच राहिले नाही. गावात वीज, वाहने, खत, यंत्र सर्व शहरातून येते. गावातील मुलेसुद्धा पुढचे शिक्षण शहरातच घेतात. त्यामुळे गावातील लोकसंख्या, उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे कुठलीही नवीन गुंतवणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेत टिकाव ...
विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू झाली असून, नेते लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना या वेळी माजी खासदार नाना पटोले व माजी मंत्री नितीन राऊत या विदर्भातील नेत्यांकडूनच आव् ...
यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. ...
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे. ...