आज आपण स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारत असलो तरी ही समानता केवळ आभासी आहे. या समानतेबाबत पुरुष काय विचार करतात...? बहुतांश पुरुषांच्या लेखी तर स्त्री-पुरुष समानता या शब्दाला काहीच महत्त्व नाही. ...
राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर येथे वन व अन्य विभागाच्या सहकार्याने ५६ स्थानावर एकाच दिवशी तीन लक्ष रोपट्याचे रोपण करून वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरेवाडा रोपवाटिका येथे ‘बे ...
सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ? ...
मुंबईत आमदार निवासाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदारांनी व अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास करून सकारात्मक संदेश द्यावा, अशा आशयाचे पत्र परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. ...
‘यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष’ अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील बोटेझरी शिवारात रोपवाटिका तयार केली. ...
३० जून रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघात पार पडलेल्या घटनादुरुस्ती समितीच्या तिसऱ्या बैठकीत महामंडळाच्या घटनेत दुरुस्तीला मान्यता मिळून सहयोगी संस्थांच्या नव्या वर्गवारीस मान्यता मिळाल्याने महामंडळाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होण्याचा मार्ग मोकळ ...
नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तब्बल ४०४६.३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे २०१९ पर्यंत वास्तवात साकारल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सुरेख जाळे विणल्या जाईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय हो ...
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील वाढता रोष पाहता भाजपामध्येच अंतर्गत महाभारत सुरू झाले आहे. ...