गुन्हेगार लहान असो की मोठा, त्याच्या मनात वर्दीची (पोलिसांची) भीती असलीच पाहिजे. दुसरीकडे पोलीस हा आपला मित्र आहे, सहकारी आहे, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. भीती आणि विश्वासाचे समीकरण जुळवून नागपूरकरांना भयमुक्त सेवा देण्यावर आपण भ ...
अनधिकृत बांधकामाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा विचार करता सर्व सहायक आयुक्तांनी येत्या सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करा, अन्यथा सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा वि ...
क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज या देशाचा निर्माताच आत्महत्या करीत आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील हा भारत नाही. देशात चांगले शासक येऊन क्रांतिकारकांचे स्वप्न साकारले जावे, ...
घाईगडबडीत रेल्वेगाडी पकडताना आणि धावत्या गाडीतून उतरताना अनेक प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे धावत्या गाडीत प्रवासी चढू आणि उतरू शकणार नाहीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वेगाड्यात मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर ‘आॅटोमॅटिक डोअर ...
राज्य व केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेचा २ लाख २५१ हजार कोटी आणि आदिवासी उपयोजनेचा ८१,९९३ कोटीचा निधी अर्थसंकल्पात दिलाच नसल्याची धक्कादायक बाब माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी सोम ...
तिकीट विचारल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान घडली. नागपुरात गाडी आल्यानंतर संबंधित टीटीईने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ रुग्णालये सुसज्ज करण्यात आलेली असून येथे ४९ प्रकारच्या तपासण्या २० ते १५० रुपये शुल्कात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलास ...
नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुंबईच्या मंत्रालयात बदली करण्यात आली. कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त ...
लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या नागपूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव आणि ग्रामपंचाय ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे ...