भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर ...
संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंग ...
मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते. ...
नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश ...
यावर्षी तामिळनाडू राज्यात रताळीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाणा स्वस्त आहे. गेल्यावर्षीच्या ८० रुपयांच्या तुलनेत यंदा उच्च प्रतिच्या साबुदाण्याचे भाव ठोकमध्य ५० ते ५३ रुपयांवर तर रिटेलमध्ये प्रति किलो ६० रुपयांपर्यंत व ...
विदर्भातील व्यावसायिकांची आघाडी संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या नेतृत्वात नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन चेंबरच्या उपक्रमाची माहिती दिली. ...
वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. ...
केरळमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी देशविदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये यांनीदेखील याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापी ...
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम २१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३२ टक्के जलसाठा होता. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे वेकोलीला द ...
नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे, यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापु ...