मनोरुग्णांच्या खरुज लागणची अखेर प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शुक्रवारी अशा रुग्णांची डॉक्टर व परिचारिकांनी तपासणी करून आवश्यक मलम लावला. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच धुण्यासाठी पाठविले. शनिवारपासून रुग्णालयाच्या प ...
कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात गुंड युवराज माथनकर याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांची आक्रमकता पाहून माथनकरची रॅली काढण्याच्या तयारीत असलेले त्याचे साथीदार पळून गेले. ...
अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती. ...
वाहतूक विभागाने शुक्रवारी आॅटोरिक्षांवर धडक कारवाई करीत ३४६ दोषी आॅटोंवर कारवाई केली. यात नियमानुसार गणवेश न घातलेले २०१, पुढच्या सीट्सवर प्रवाशांना बसविलेले २८, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेल्या ११२ तर बॅच नसलेल्या पाच आॅटोरिक्षाचालकांवर कारवाई ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अ ...
सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांना नागपूरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ने हैदराबाद येथील सेंटर फॉर सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अॅन्ड सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायोल ...
आर्थिक टंचाई असल्याचे कारण सांगून फाईल अडवून ठेवण्याच्या प्रवृत्तीने स्थायी समितीही त्रस्त झाली आहे. संबंधित प्रकरणाला गांभीर्याने घेत स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी विकास कार्याशी संबंधित तीन फाईल रोखून धरल्याप्रकरणी प्रशासनाला जबाब म ...
‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पड ...
महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत वि ...