केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. ...
दोन शेजाऱ्यातील भांडण केव्हा, कुठल्या वळणावर जाईल याचा नेम राहिला नाही. पोलीस, कोर्ट, प्रसंगी हातापायीवर प्रकरण जाते. अशाच एका प्रकारात युवकाला नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागले, तर दुसरीकडे डाक विभागालाही दणका बसला. ...
फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. ...
देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी २९ लाख नवे रुग्ण समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. ...
विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे. ...
मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत संपत्ती कर आहे. परंतु मनपाला यातूनच पर्याप्त उत्पन्न होताना दिसून येत नाही. एप्रिलपासून आॅगस्टपर्यंत मनपाला संपत्ती करातून केवळ ६१.१७ कोटीची कमाई झाली. स्थायी समितीने एकूण टार्गेट असलेल्या ५०९ कोटीपैकी ४० टक्के म्हणजे ...
लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली. ...
कुख्यात गुंडाने धंतोलीतील मधूर वाईन शॉपवर हल्ला करून तोडफोड केली. त्याने तेथील व्यवस्थापकावरही तलवारीने हल्ला केला. प्रसंगावधान राखत व्यवस्थापकाने खाली मान घातल्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे वाईन शॉपमध्ये काही वेळ दहशत निर्माण झाली होती. ...
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर केरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करणार आहे. त्याकरिता वकिलांकडून धनादेश स्वीकारले जात आहेत. ७ सप्टेंबरनंतर सर्व धनादेश मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीमध्ये जमा केले जाणार आहेत. ...
नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्य ...