ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूर ...
निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. ...
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करत अध्यक्षपदाची बाजी मारली आहे. ते ३८ हजारहून अधिक मतांनी निवडून आले. तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. हे द ...
मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाच ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी विभागातील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ...
ऐकून अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नागपूर शहरातील १५ मिटरवर उंच असलेल्या १ हजार ७५९ पैकी तब्बल ७८२ इमारतींमध्ये आवश्यक अग्निशमन सुविधा नाहीत. हा कोणत्या खासगी कंपनीचा आकडा नसून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही ध ...
विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणामध्ये माजी मंत्री रणजित देशमुख व इतर तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला आहे. अन्य आरोपींमध्ये पल्लवी पारीख, भावीन पारीख व अमित धुपे यांचा समावेश आहे. हे चौघेही परसेप्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल ...
देशातील महगाई दराचा विचार केल्यास राज्यात करण्यात आलेली विजेची दरवाढ कमी आहे असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज दर वृद्धीचे समर्थन केले. तसेच वीज वितरण कंपनी महावितरणने एकूण ३४,५४६ कोटी रुपयाच्या वीज दरवाढीची मागणी ...
रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...