मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली. ...
महाराष्ट्रातील कातकरी जमातीच्या कामगारांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा कपिल पाटील यांनी नियम ८७ अन्वये अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. ...