भरधाव ट्रेलरचालकाने धडक मारल्यामुळे एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला. मानेवाडा ते म्हाळगीनगर चौकादरम्यान गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...
जीएसटीचा मुद्दा असो वा सिबलचा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो की हमीभावाचा किंवा प्राप्तिकरातील तरतूदींचा, अवघा देश थोड्याच वेळात जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला आहे. ...
प्रगत देशाच्या तुलनेत भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु मृत्यूचा दर मोठा आहे. कारण आपल्याकडे उपचारासाठी येणारे ६६ टक्के रुग्ण हे कॅन्सरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. भारतात गेल्या वर्षी ११ लाख ५७ हजार कॅन्सरचे नवे रुग्ण ...
‘राबोटिक सर्जरी’कडे आता नव्या अपेक्षेने पाहिले जात आहे. गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ही ‘सर्जरी’ आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी प्रदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ...
देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे विकृत घटना उत्तर प्रदेशात घडली. अलिगडमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्य ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज् ...
लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात कस्तूरचंद पार्क येथे प्रस्तावित उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) येत्या महाराष्ट्रदिनी फडकणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कामाचे नियोजन करण्याच्या ...
मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर ...
नागपूरकरांना मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे ...