विवाहित व्यक्तीसोबत लग्नाच्या मुद्यावरून एका तरुणीचा वाद विकोपाला गेल्याने तिने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्यांनी तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. नंतर तिने आपल्या विवाहित प्रियकराविरुद्ध लैंगिक छळासह ...
प्रवाशांनी भरलेल्या सिटी बसला मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली. बसच्या समोरील भागातून धूर निघताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पण चालक आणि वाहकाच्या दक्षतेमुळे जीवहानी टळली. ...
गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकां ...
पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल. ...
एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, ...
मंगळवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नवतप्याचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मो ...
मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग ...
इतवारीतील एका मका व्यापाऱ्याला वाराणशीच्या एका व्यापाऱ्याने अडीच कोटीचा गंडा घातला. त्याने रक्कम देण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून टाळाटाळ चालविल्याने, अखेर स्थानिक व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. अवधेश हरिश्चंद्र जयस्वाल (वय ४५) असे आर ...
बनावट कागदपत्रे दाखवून दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड आपले आहे, अशी थाप मारत एका दाम्पत्याने अनेकांकडून लाखोंची रक्कम हडपली. तब्बल नऊ वर्षे होऊनही त्यांनी भूखंडाची विक्री करून दिली नाही म्हणून रक्कम देणाऱ्यांचा रोष उफाळून आला. त्यांनी आरोपींविरुद्ध सोमवार ...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचे २६ हजार सैनिक शहीद झाले. त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आम्हाला ‘विना खड्ग, विना ढाल’ स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्यात येते. असे म्हणताना आम्हाला शरम वाटली पाहिजे, असे प्रतिपादन मेजर जनर ...