रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला अधिकारी रेल्वेचा आहे. परंतु नागरिक रेल्वे रुळावर काळजी घेत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. नागरिकांनी रेल्वेगेट ओलांडताना काळजी घेऊन अपघात टाळावेत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश ...
उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. नागपुरात मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणासोबतच हृदय प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. पुण्यातील एका ३२ वर्षीय अवयवदात्याचे हृदय विशेष विमानातून नागपुरात आणून न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय युव ...
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. निकालांसाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता व धाकधूक अशा दोन्ही भाव ...
उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘पासपोर्ट’साठी साडेतीन लाखांहून अधिक अर्ज आले तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ५२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. मा ...
नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात पर ...
तेराव्या वित्त शिफारशीनुसार मंजूर झालेला निधी अकोला महापालिका आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला आहे. या कामाचा २५ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आह ...
प्रतापनगर - एमआयडीसीत आपली दहशत निर्माण करण्यासाठीच कुख्यात गुंड निखिल ऊर्फ गोलू मानसिंग मलिये (वय २८, रा. सुर्वेनगर), निखिल विलास खरात (वय २२, रा. एकात्मतानगर) आणि त्याच्या साथीदारांनी कुख्यात गुंड सुमीत ऊर्फ शेरा सतीश चव्हाण (वय २७) याच्यावर प्राणघ ...
आरक्षणाच्या नावावर सरकार राजकीय पोळी शेकत आहे. सरकारने ७८ टक्क्यावर आरक्षण नेऊन ठेवल्याने खुल्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नको, अशी भूमिका घेऊन ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ असा आवाज देत विविध जाती, ...
गरीब-श्रीमंतीची दरी मागील अनेक वर्षांपासून वाढतच आहे. शासन गरिबांच्या हितासाठी अनेक योजना राबविते. परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही याचा हिशेब नसतो. देशात जाती-पातीचे राजकारण आहे. गरिबांच्या हिताचे अर्थकारण शासनाकडून कायमच दुर्लक्षित क ...