उमरेड मार्गावरील बहादुरा हद्दीतील पांडव कॉलेजच्या वसतिगृहातून परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या २५ वर विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली. यातील ११ विद्यार्थिनींवर मेडिकलमध्ये उपचार करून परत पाठविण्यात आले, तर १४ विद्य ...
तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात ...
पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
सखी इलेक्ट्रिकल्स अॅन्ड अप्लायन्सेस व सिस्का एलईडी लाईटस् यांना नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांवर सीएफएल लाईटस्च्या जागी एलईडी लाईटस् लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. त्याविरु ...
गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित थकीत कर वसुलीसंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ...
शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. ...
हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. या ...
एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी गुणवैशिष्ट्ये असतात, की देवाने त्यांना वेगळी बुद्धिमत्ता दिली की काय, असेच वाटते. मैत्रेयी मोहन घनोटे ही यातीलच एक आहे. १६ वर्षाच्या मैत्रेयीने आजपर्यंत ४५० हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहे. संगीत, नृत्य, वक्तृत्व, कला, ना ...
हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद ...
कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. ...