डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढू नका, घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धम्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी आंब ...
घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसोलेशन वॉर्डसाठी आवश्यकता पडली तर मोमीनपुरा येथील मोठी मशीद (जामा मशीद)चा वापर करावा, अशी विनंती मशीद कमिटीतर्फे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ...
पोलिसांना कोरोनाच्या प्रादुर्र्भावापासूून वाचविण्यासाठी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. व्हॅनमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्ध्या मिनिटातच अधिकारी, कर्मचारी ‘सॅनिटाईझ’ होत असल्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता यामुळे कमी झाली आहे. ...
विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...
पत्नी स्वत:हून विभक्त झाली नाही. त्यामुळे पतीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...
आंतरराष्ट्रीय मॅरेथान धावक अतुलकुमार चौकसे यांनी इमारतीच्या टेरेसवर ५१ किमीची ‘गो कारोना गो’ दौड यशस्वीपणे पूर्ण केली. टेरेसवर हजारो परिक्रमा करून ७ तास ४५ मिनिटात ही रन पूर्ण करीत लोकांना घरात राहून फिटनेस सांभाळण्याचा संदेश दिला. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. ही जयंती नेहमीप्रमाणे उत्साही स्वरूपात साजरी करणार नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र डिजीटल युगात डिजीटल माध्यमाचा उपयोग करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना समाजबा ...
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. ...