चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीड ...
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ...
तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढ ...
प्रशासनाला अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. करिता अमरावतीमध्ये कोरोना निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशा विनंतीसह भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
सतरंजीपुरा येथून वानडोंगरी आणि नंतर पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाइन केलेल्या संशयिताच्या जेवणात बुधवारी अळी आढळल्याने खळबळ उडाली. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
८५ व्या वर्षाच्या वयात त्यांनी चक्क पंचविशीच्या वयातील जिद्द दाखवत शंभराहून अधिक तान्हुल्या बाळांची झबली शिवून दिली. सुमती लिमये असे त्यांचे नाव असून त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणावाटच निर्माण केली आहे. ...
सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत. ...
विदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आज १२ रुग्णांची नोंद झाली, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे. ...
साऱ्या जगताचे चिंटूजी उपाख्य ऋषी कपूर यांचे तसे नागपूरशी घनिष्ट संबंध. त्यांची सख्खी आत्या नागपुरातच होत्या आणि त्यांची एक आत्येबहिण नागपुरातच आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकार व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जबाबदार सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू, बुद्धिजीवी लोक लोकांना आपापल्या घरांमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत. यानंतरही निष्काळजीपणा दिसून येत आहे. ...