डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला पहिल्यांदा भेट दिली. त्याला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...
भारतात इतर देशाच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आसीएमआर) माहितीनुसार दर दहा लाख लोकांमागे २००७ लोकांच्या चाचण्या होत असल्याचे समोर आले. यामुळे दरम्यानच्या काळात प्रत्येक जिल्ह् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे सर्व विद्यापीठांमधील परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ झाले आहे व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये ज्यांना रुजू व्हायचे होते, त्यांची चिंत ...
काम देताना कंत्राटदारावर मेहेरबानी दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. ...
पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावू ...
लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत. रोजगार हिरावलेला आहे. अशा परिस्थितीत विजेचे बिल देणे कठीण झाले आहे, तेव्हा ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. तसेच मीटर रीडिंग व बिल वितरण होत नसल्याने ना ...
तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघ ...
मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अश ...
गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना शुक्रवारी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेले सर्वाधिक रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. येथून १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या ५०१वर प ...
कोविड-१९ संक्रमण थांबविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार होते. असे असताना नागपुरात शुक्रवारी पुन्हा एका संक्रमणाचा ब्लास्ट झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले आह ...