ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले. ...
नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन स्थितीची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. ...
कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘... अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला आहे. ...
नागपुरातील कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. मेयोत भरती असलेल्या यातील एका रुग्णाच्या नमुन्याची दोनदा चाचणी करण्यात आली. ...
२४ मार्च रोजी विदर्भात पुन्हा एकदा अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणकाळात वातावरणातील ही अनिश्चितता चिंतेचे कारण ठरत आहे. ...
कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. ...
रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली. ...