शहरातील लॉकडाऊनचा वाढविलेला कालावधी पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा नऊ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, यात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच व सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहचली आहे. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. ...
मोतिहारीचे छुट्टन पासवान असो की आंध्र प्रदेशातील व्यंकटेशम किंवा ओडिशाचे प्रेमलाल. सर्वच आपापल्या घरी जाण्यासाठी आतूर आहेत. हे त्या ६५,६७४ मजुरांपैकी आहेत जे गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे नागपुरात अडकल्यानंतर जिल्ह्यातील निवारा केंद्रांमध्ये शरण ...
कोरोनाच्या लढ्यात सर्वात समोर असलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना नागपूर पोलीस बिनतारी संदेश विभाग व एअरो थ्रॉटलच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली. मेयो रुग्णालयावर ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य दुकाने उघडण्यास मनाई करणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...
जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनमुळे करवसुली ठप्प असल्याने याचा जबर फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसणार आहे. याचा विचार करतात प्रशासनाने पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील आर्थिक वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २६० कोटींची वाढ अपेक्षित आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
दम्याचा व दम्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे या काळात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागपुरातील नामवंत श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा. ...