नोकरीवर गडांतर येण्याच्या किंवा पगार थांबण्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक तणाव निवळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे टास्क फोर्स निर्मिती व शासनाने आर्थिक विश्वास निर्माण करावा, असे मत औद्योगिक मानस ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते.कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांन ...
आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला. ...
कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. ...