कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लाग ...
मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच ...
दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परव ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ मेपर्यंत लागणे शक्यच नाही. कारण अजूनही बोर्डाकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झालेले नाही. बोर्डाने सर्व मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना ३१ मेपर्यंत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार ...
लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतल ...
दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण ...
एका महिला कॅन्सर रुग्णाचा मेयो रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा आज नमुना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या मृत्यूसह मृतांची संख्या आठवर पोहचली आहे. ...
आनंदाचे पर्व ईद-उल-फितरचा शहरात उत्साह होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, पहिल्यांदाच घरातच ईद-उल-फितरची विशेष नमाज अदा केली. ...