मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये व्यापकस्तरावर सर्वेक्षण करून रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. अशा व्यक्तींना २९ मार्चच्या जीआरनुसार अन्नधान्याच्या किट वितरित केल्या जाणार ...
फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. ...
राज्य शासनाने केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची ‘बीअरबार’ला परवानगी दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. सोमवार २५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटींवर ‘बीअरबार’लादेखील मद्यविक्र ...
रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात् ...
अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते. ...
कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकारा ...
कोरोना संक्रमणाविरुद्ध लढत असलेले संपूर्ण राज्यातील डॉक्टर, परिचारिका, पोलीस व अन्य संबंधित कर्मचारी यांची कोरोना चाचणी का केली जात नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली. ...
अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त् ...
महाल परिसरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत फूटवेअरच्या तीन दुकानातील लाखो रुपयांचा माल नष्ट झाला. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता .यामुळे काही वेळ नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले ...