शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 8:18 PM

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.पीक कर्ज मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध बँकांकडे जात असून, तेथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असणाऱ्या कार्यक्षेत्रात जेवढ्या काही बँका असतील त्यांच्याकडून ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ मागविले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ साथरोग काळात बँक शाखेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या असून, त्या ठिकाणी सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये ‘नाहरकत प्रमाणपत्रा’ची गरज नसतानाही असे दाखले सर्व शाखांकडून मागविले जात आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ सर्रास मागण्याची कार्यपद्धती बँकेने बंद करावी, याबाबत कळविण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले पीक कर्ज प्रकरण संबंधित बँक शाखेत जमा करावे. कोणत्याही प्रकारे बँकेने इतर शाखांचे नाहरकत प्रमाणपत्र मागितल्यास ते देऊ नये, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घेऊन आपले श्रम, वेळ व पैसा याची बचत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जnagpurनागपूर