शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

परतीच्या पावसाची विदर्भात सर्वदूर दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:27 PM

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली.

ठळक मुद्देधान पिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासूनच गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमधील धान पिकाला दिलासा मिळाला आहे.यवतमाळ शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल २० दिवसांच्या उघाडानंतर पाऊस आल्याने खरिपातील कपाशीला संजीवनी मिळालीवर्धा शहरासह सेलू आणि परिसरात परतीच्या मान्सूनने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र आजचा पाऊस जलशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ करू शकला नसल्याने वर्धा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याचे सांगण्यात येतेभंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. भातपिकासाठी पावसाची गरज होती. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. हलक्या प्रतीचे भातपिक लोंबीवर आले असल्याने लोंबी भरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस सुरू झाल्याने पिक चांगले येईल असे शेतकरी बांधवांना वाटते आहेनागपुरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी १ च्या सुमारास नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

टॅग्स :Rainपाऊस