शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 4:43 PM

मुद्दाम कोणतही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, ते लवकरच बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील, मुद्दाम कोणतही कारण नसताना त्यांना अटक करून ठेवण्याचा सतत प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य नाही. संपर्कमंत्री म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली. महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकदुसऱ्याला भेटले हे चांगले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रिक्त असलेल्या आमच्या पक्षाच्या मंत्रीपदाबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

नागपूर सुधार प्रण्यासमध्ये लवकरच राष्ट्रवादी आपला ट्रस्टी देईल, असेही त्यांनी सांगितले. देशाचे सर्वोच्च सेनानींचा अपघाती मृत्यू होणे हा मोठा हादरा आहे. त्याचं दु:खही आहे. या अपघाताच्या चौकशीत योग्य ते बाहेर येईल. याच्या खोलात जाण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखcongressकाँग्रेस