शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 7:41 PM

शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे मागणी वाढली : दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान ४७ अंशावर गेले आहे. उकाड्यामुळे कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ४०एमएलडीने वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहराला दररोज ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.नागपूर शहराला दररोज सरासरी ६४०एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यातील २२० एमएलडी कन्हान नदीवरून तर उर्वरित पेंच येथून केला जातो. वाढती मागणी विचारात घेता एप्रिल महिन्यात ३० एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्यात आल्याने ६७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. मे महिन्यात यात पुन्हा ४० एमएलडीने वाढ करण्यात आली. आता ७१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.महापालिका शहरात ३०२ टँकरव्दारे पाणीपुरवठा करीत आहे. यातील २२६ टँकर नेटवर्क नसलेल्या भागात आहेत. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आॅरेंज सिटी वॉटर कंपनीचे शहरात ८२ टँकर आहेत. या टँकरच्या दिवसभरात २४०० फेºया होतात. काही नगरसेवकांची त्यांच्या प्रभागात टुल्लू पंपाचा वापर केल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. यात प्रामुख्याने सतरंजीपुरा, आसीनगर, लकडगंज व नेहरूनगर झोनचा समावेश होता. परंतु यावर पयांय म्हणून दिवसातून दोनदा पाणी सोडण्याला सुरुवात केली. त्यामुळे टुल्लू पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला, असा दावा झलके यांनी केला.टँकरची संख्या घटलीदिवसातून दोनदा पाणीपुरवठा होत असल्याने टुल्लू पंपाचा वापर कमी झाला आहे. सोबतच टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मागील काही महिन्यात शहरातील जवळपास १५० टँकर कमी करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या खर्चात ९ ते १० कोटींची बचत झाली आहे.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका