शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:05 AM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली.

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षात देशातील व्यापारी बँकांची संख्या जवळपास तीनपट वाढून ८९ वरून २२२ झाली तर ठेवी मात्र २६३१ पटीने वाढून ४६४६ कोटींवरून तब्बल १२२.२६ लाख कोटींवर पोहोचल्या, अशी माहिती औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अ‍ॅकेडमीने (बेट्रा) संकलित केलेल्या आकडेवारीतून उघड होते.बँकांमधील ठेवी या जनतेच्या आर्थिक प्रगतीच्या मानक असतात या निकषावर जनतेची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचा निष्कर्ष निघतो.याच कालावधीत व्यापारी बँकांचे एकूण कर्ज २१४७ पटीने वाढून ३५९९ कोटीवरून ७७.३० लाख कोटींवर गेले आहे. बँकांचे कर्जवाटप हे उद्योग/व्यापार क्षेत्रांची प्रगती दाखवते. यावरून देशातील उद्योग/व्यापार क्षेत्राने किती प्रगती केली त्याचा अंदाज येतो.या कर्जामध्ये प्राधान्य क्षेत्र म्हणजे कृषी, गृहउद्योग, लघु व मध्यम उद्योग युवा/महिला उद्योजकांचे व्यवसाय हे येतात. प्राधान्य क्षेत्राकडील कर्ज ५०४ कोटीवरून तब्बल २५.५५ लाख कोटीवर गेले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जाची ही वाढ ५०६५ पट आहे.बँकांच्या ठेवी आणि कर्जवाटप यांचे प्रमाण बँका आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत ते दर्शवते. साधारणत: ठेवींच्या किमान ६५टक्के कर्जवाटप मानले जाते.भारतीय बँकांचे ठेवी-कर्ज प्रमाण ५० वर्षापूर्वी ७७.५० टक्के होते ते वाढून २०१९ साली ७८.२० टक्के झाले आहे ही चिंतेची बाब आहे.>५० वर्षातील व्यापारी बँकांची प्रगतीक्र. जून १९६९ मार्च २०१९१ व्यापारी बँकांची संख्या ८९ २२२२ शाखांची संख्या ८२६२ १.४१ लाख३ ठेवी रु.४६४६ कोटी रु. १२२.२६ लाख कोटी४ कर्जवाटप रु. ३५९९ कोटी रु. ७७.३० लाख कोटी५ प्राधान्य क्षेत्र कर्ज ५०४ कोटी २५.५३ लाख कोटी६ ठेवींशी कर्जाचे प्रमाण ७७.५०% ७८.२०%