विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं असं शिंदेंनी सांगितले. ...
Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये ...
एकीकडे खासगी कंपन्या बंपर नफा कमावूनही आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्यात कंजूसपणा करताना दिसतात. अशातच एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मात्र मोठं गिफ्ट दिलंय. ...
आपल्याला राग येतो, पण तो का येतो याचा विचार आणि तो कमी करण्याची कृती सगळेच करतात असे नाही. अनेकांना आपला राग योग्यच होता असे वाटते. मात्र ज्यांना रागानंतर पश्चात्ताप होतो आणि खरच एवढे रागावण्याची गरज नव्हती असे वाटते, त्यांनी निदान स्वतः पूरती आपली च ...