काँग्रेसमध्ये दिले जाणारे आश्वासन पाळले जातेच असे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी एका समारंभात केलेले विधान स्वानुभवावरूनच होते, असे म्हणता येईल. ...
महापुराने सांगली जिल्ह्यातील चार तालुके आणि १०४ गावांना विळखा घातला. अशा मोक्याच्या वेळीच यंत्रणांचा कस लागतो; पण तिथे ना समन्वय दिसला, ना तयारी, ना गांभीर्य ! ...
भारतात वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. पण वाघांच्या या संख्यावाढी मागे नेमके काय कारणे आहेत, महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धन चळवळीचे यामध्ये काय योगदान आहे व वाघांची वाढलेली संख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान आम्ही यापुढे कसे पेलणार याबाबतचे विश्लेषण. ...
गेला सोमवार आणि उद्याचा सोमवार. या दोन्ही दिवसांत एक वेगळाच संबंध आहे. गेल्या सोमवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली घटनेचे 370 वे कलम रद्द करतानाची मोदींची ‘रॉ पॉवर’ सगळ्यांनी पाहिली. उद्याच्या सोमवारी ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या लोकप्रिय मालिकेत त् ...
खंडाळा. धो धो पाऊस कोसळत होता. मी तसाच भिजत उभा होतो. ओळख ना देख, पण मला पाहिल्याबरोबर लांबूनच त्यांनी मला बोलवलं. त्यांच्या छत्रीत घेतलं. नजरानजर झाली अन् त्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. गुलजार यांची अनेक छायाचित्रे मी नंतर काढली, प ...
‘आपण घातलेले कपडे सोयीचे, सुखकारक आणि आजच्या फॅशनशी नातं सांगणारे असले तर आत्मविश्वास वाढतोच. अपंगांच्या बाबतीत मात्र अत्यावश्यक सुविधांबाबतही प्रचंड अनास्था. नुसत्या कपड्यांनीही त्यांच्या आयुष्यात किती फरक पडू शकतो, त्यांचा आत्मविश्वास किती वाढू शक ...
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं थैमान घातलं. त्याची दखल घ्यायलाच पाहिजे होती, तशी ती घेतलीही गेली. मात्र हे भाग्य दुर्गम भागांतील ना पावसाला मिळत, ना आदिवासींना.. या गच्च ओल्या वातावरणात त्यांच्या चुली कशा पेटत असतील? ते काय खात, काय कमवत असती ...
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांवरून त्यांची ओळख पटवली जायची. मात्र हे तंत्र आता कालबाह्य झाले आहे. हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधला चेहरा एवढंच काय, नुसत्या छायाचित्रावरूनही आता गुन्हेगारांची ओळख पटवता येईल. पोलिसांनी आतापर्यंत साडेसहा लाख गु ...
भारतात २०१८ साली केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी या संख्यावाढीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. ...