एकविसाव्या शतकात तीन महत्त्वाचे वैश्विक प्रश्न उभे आहेत. भांडवलशाहीचं पाप, पृथ्वीला आलेला ताप आणि धार्मिक द्वेष व हिंसेचा शाप! हे ते तीन महाप्रश्न. आजपासून शंभर वर्षांपूर्वीच गांधींनी, या तिन्ही समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपायही, सांगितले आह ...
कांदा हे पीक आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे नगदी पिकात बाजारस्नेही ठरले आहे. बारमाही उपलब्धता, बाजारात खपाची निश्चिती, साठवणुकीतील सुलभता, वाहतूकसुलभ व बाजारी हस्तक्षेपाला धार्जिणे कायदे तसेच सरकारी धोरणे यामुळे कांद्याच्या व्यापारात एक स्वतंत्न अशी ...
हवामानबदल रोखा, पृथ्वी वाचवा. हे जागतिक नेत्यांना ठणकावून सांगण्यासाठी परवा 7 खंडांच्या 163 देशांतील 5000 ठिकाणी 50 लाखांहून अधिक मुलं रस्त्यावर उतरली. जागतिक बंद घडवून आणताना सार्यांनाच त्यांनी घाम फोडला. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवे ...
‘मॉडेल’ म्हणून चक्क महात्मा गांधींनाच समोर बसवणे आणि त्यांचे शिल्प साकारणे, ही नुसती कठीणच नव्हे, तर अशक्यप्राय गोष्ट होती. गांधीजींनीही या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. तरीही शिल्पकार विनायक करमरकर यांनी गांधीजींना राजी केले आणि ‘मॉडेल’ म्हणून ग ...
विचार केला पाहिजे, तो व्यक्त करता आला पाहिजे, त्याच्या गुणवत्तेवर निर्लेप मनाने चर्चा होऊ शकली पाहिजे आणि त्याची चिकित्साही झाली पाहिजे. चिकित्सक बुद्धीनेच जग पुढे गेले आहे. ज्यांना चिकित्सा नको असते ते मग ज्ञानाचेच विरोधक बनतात. विचार स्वातंत् ...
तब्बल 75 वर्षं झाली या घटनेला. दुसर्या महायुद्धाच्या काळात पोलंडच्या पाच हजार नागरिकांनी कोल्हापूर संस्थानात आसरा घेतला. वळिवडे या लहानशा गावात त्यांच्यासाठी छावणी उभारली गेली. काही वर्षे ते तिथेच राहिले. युद्ध संपल्यावर आपल्या मायदेशी परत गेले. क ...
पुण्यातील अनेक भोजनगृहांना अनेक वर्षांची खास परंपरा आहे. त्यांनी आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. काही भोजनगृहे त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास मेनुमुळे ओळखली जातात. त्याविषयी... ...
राग, द्वेष, वैर, हिंसा व युद्ध या सार्या महामार्यांवरचा एकमेव गुणकारी उपाय गांधी हा आहे. प्रेम, मैत्री, बंधुता, अहिंसा व चर्चेने प्रश्न सोडवण्याचा मार्ग ते सांगतात. आजच्या जगात या गोष्टी गांधीजींएवढय़ा प्रभावीपणे सांगणारा नेता कुठेही अस्तित्व ...
मुलांनी आपल्या पणजीला कधीच पाहिलेलं नव्हतं. अचानक ती घरी येणार म्हटल्यावर सगळ्यांचीच धांदल उडाली. ही पणजी खूपच खडूस असणार, असा त्यांचा अंदाज होता. पणजीला स्वच्छतेची आवड होती; पण प्राणी-पक्ष्यांबद्दलही तिला खूपच जिव्हाळा होता. मुलांचं मग तिच्याशी खूप ...
तुमचे फेसबुक अकाउण्ट आधारशी जोडलेले आहे? व्हॉट्सअँप अकाउण्ट आधारशी लिंक आहे? - अजून नाही, पण तशी वेळ येऊ शकते. कारण तसे ते जोडले जावे, अशी शासनव्यवस्थेतील काही घटकांची इच्छा आहे. नागरिकांवर पाळत ठेवण्याचे काम शासनव्यवस्थाही अनेकदा करीत असते. अगद ...