राज्याच्या विविध भागात पारंपरिक लोककला आहेत. गोंधळ, भारु ड, दंडार, तमाशा, खडी गंमत अशा सगळ्या ठिकठिकाणच्या लोककलांचे दृकश्राव्य संकलन करून ते जतन करण्याचे काम चालले आहे. त्यासाठी ही धावाधाव. तर शाहीर धर्मादास भिवगडे म्हणजे खडी गंमत आणि दंडार वगैरे लो ...
कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांच्या खेळानं प्रेक्षकांना जांभई येऊ नये म्हणून त्यात काही बदल सुरू झाले. कसोटी सामने ‘गुलाबी’ आणि ‘डे-नाइट’ झाले. त्यावर अनेक मतमतांतरे आहेत; पण अभिजात रूपबंध शिल्लक ठेवून या खेळातली रंगत वाढणार असेल, सामने हमखास निकाली ...
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, कामगार, शिक्षण. प्रत्येक क्षेत्रात एन. डी. पाटील यांनी आपला ठसा उमटवला. कापसाचे असो की उसाचे, कांद्याचे असो की कामगारांचे. लोकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावर उत ...
वाढती लोकसंख्या आणि नागरिकरणाच्या लाटेत जगभरात अनेक खेड्यांवर नांगर फिरला. खेड्यातील लोकांचा तळतळाट घेतल्यावर नगरविकासाच्या पुढच्या टप्प्यात मात्र ही चूक सुधारली गेली. आधुनिक शहरांच्या नियोजनात खेडी सामील करून घेतली गेली. त्याचं वेगळेपण, संस्कृती ...
हेमलकशाला वर्दळ असते लोकांची! मला हे जाणवतं, की अनेकांच्या मनाशी अस्वस्थता आहे. त्यांना आपलं आयुष्य बदलण्याची आस आहे. लोक मला सांगतात, ‘तुमच्याकडचं वातावरण पाहिल्यावर आम्ही इतरांशी अधिक प्रेमानं वागण्याचा, इतरांना समजून घ्यायचा प्रय} करायला लागलो.’ ...
ज्याला जितके ‘लाइक्स’ अधिक, तितका तो जास्त थोर, अशा गैरसमजात अडकल्यामुळे इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांच्या आयुष्यात चढाओढ आणि मत्सराची भावना वाढीस लागली आहे. लाइक्सच्या या जंजाळातून इन्फ्लुएन्सर्स आणि साधारण वापरकर्ते या दोहोंची सुटका व्हावी म्हण ...
गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता. ...
राज्यात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचे सरकार अधिकारावर असले तर रयतेच्या प्रश्नांची अधिक काळजी घेतली जाते. मात्र शेतकर्यांवर आभाळ कोसळले असताना त्याला धीराचा हात देण्यासाठी आवश्यक शासनच सध्या अस्तित्वात नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीबाबत स्पष्ट ...