डिझाइन हे अनेक प्रश्नांवरचं उत्तर आहे. फॅशन हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फॅशनवर होणारा खर्च, त्यामागची मेहनत, कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय अशा अनेक प्रश्नांवर अनुज शर्मा यांनी उत्तर शोधलं. एक सलग आयताकृती कपडा, बटन म्हणून गोट्या, शिंपले, बिल् ...
इरफानचा चेहरा हा मोठा पिंजरा होता त्याच्यासाठीचा. काहीतरी विचित्र छटेचा आणि सामान्यांपेक्षाही वेगळ्या वैचित्र्याचा! - पण त्याने त्यातच आपली ताकद शोधली आणि बदलत्या काळाचा फायदा घेऊन आपल्याभोवतीचा पिंजरा मोडून-तोडून फेकून दिला! अतीव देखण्या रूपाचा गोड, ...
कोरोना विषाणूने केलेल्या जागतिक हल्ल्यात अख्खं जग भोवंडून गेलं आहे. जगभरातले डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी जीवावरच्या संसर्गाचा धोका पत्करून या विषाणूशी लढत आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं ठप्प झाली आहेत. माणसं घरात बंद केली गेली आहेत. - पण या सगळ्य ...
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनी राज्यात आणि बाहेरही अनेक ठिकाणी स्थलांतर केले आहे. सातार्यातील अनेक रहिवासी मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात. दिल्लीच्या झवेरी बाजारात अनेक सांगलीकरांचे ‘गलई’ ...
कोरोनाच्या काळात सरकारी आरोग्य व्यवस्था उत्तम काम करीत आहे, पण कोरोनामुळेच ती उघडीही पडली. आपली आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी मोठा आर्थिक निधी द्यावा लागेल. चांगले काम करणार्या डॉक्टरांना प्रोत्साहन द्यावे लागेल. वाईट काम करणार्यां ...
संगीताचा इतका मोठा पसारा आणि त्यामागे केवढे मोठे शास्र त्याच्या नादाचे? ऑस्ट्रियात असताना मला रोज प्रश्न पडायचे, या पसार्यात माझ्या ड्रमचे स्थान काय? माझा ड्रम ज्या भाषेत बोलतो ती भाषा या पसार्यातील बाकी लोकांना, वाद्यांना कशी समजेल? त्यासाठी ...
पाण्याच्या शोधात असलेले आणि त्यासाठी वणवण फिरत असलेले लाखो लोक हे चित्र जगाच्या कुठल्याही भागात नवीन नाही. पाणी हा खरं तर आपल्या आयुष्याचा जीवनावश्यक घटक. पण अशा समस्यांवरही डिझाइन या क्षेत्राचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यातूनच तयार झाल्या दोन अत ...
देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना ! ...
बहुतांश धोकादायक आजार हे संसर्ग झालेल्या एका माणसाच्या श्वासोच्छ्वासाव्दारे निरोगी लोकांपर्यंत पोहोचतात. मनुष्य मुख्यत: स्वत:ला नीटपणे ओळखत नाही आणि ज्या निसर्गाने त्याला निर्माण केले तो निसर्गही त्याला नीटसा समजलेला नाही. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रात ...