लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोनामुळे प्रत्यक्ष कोठे जाण्याची, भेटीगाठींची शक्यता कमी झाली आहे. पुढेही हे असेच सुरू राहिले तर शहरांची गरजच संपेल की काय, असे प्रo्न उपस्थित होत आहेत. मात्र शहरांचे महत्त्व कमी होणार नाही. ...
15 जूनपासून शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण कसे देता येईल यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सॅटेलाइट, टीव्ही, रेडिओ. असे सर्व पर्याय तप ...
कोरोनानं अचानक अख्ख्या जगावर चाल केली. अनेकांना त्रास झाला, गैरसोय झाली. अपरिमित यातना सोसाव्या लागल्या, पण आपण सर्व मिळून त्याविरुद्ध लढू. ही लढाई प्रदीर्घ आहे, पण आपण कायम विजयपथावरच राहू, असा विश्वास आहे. सध्या सर्वात मोठा प्रo्न आहे अर्थव्यवस् ...
शहरांमधून अचानक निर्वासित केले गेलेले लाखो मजूर अशक्य हालअपेष्टा सहन करत आपापल्या गावी निघाले आहेत. हे जथ्थे बघताना आठवण येते ती थॉमस हार्डीची! औद्योगिकरणाने गिळून टाकलेल्या इंग्लंडमधील ग्रामीण संस्कृतीच्या वेदना हार्डीला फार आतून समजल्या होत्या.. ...
डॉ. बाबा आढाव यांनी समाजपरिवर्तनासाठी आपली हयात घालवली. समाजातला शेवटचा माणूस हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल, यासाठीचा त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. ...
माझी आई सुंदर होती. चांगली गायिका होती. आणि मी तिची मुलगी? काहीही नाही!. त्या अडनिड्या माझा एकच ध्यास होता. निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकायचा! रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला जेव्हा नृत्य-संगीताची भाषाही ठाऊक आणि मान्य नव्हती तेव्ह ...
आज नकाशाशिवाय आपलं पान हलत नाही. ‘गुगल मॅप’ तर जणू प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण नकाशा हे काही फक्त एखादं ठिकाण शोधण्यासाठी, एका जागेवरून दुसर्या जागेवर जाण्यासाठी वापरलं जाणारं साधन नाही. त्याही पलीकडे नकाशा बनवणार्याने सांगितल ...
रत्नाकर मतकरींनी विपुल लिहिले. शेवटपर्यंत ते लिहीत राहिले. व्यक्त होत राहिले. नाटकांपासून ते गुढकथांपर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि त्याला वाड्मयीन दर्जा, कलामूल्य प्राप्त करून दिले. गांधींच्या जीवनावरचे नाटक त्यांचे शेवटचे नाटक ठर ...