रायगडाची उंची साडेसातशे मीटर आणि क्षेत्रफळ सुमारे साडेबाराशे एकर! शिवकाळात प्रत्यक्ष गडावर कायमस्वरूपी राहणार्यांची संख्या सुमारे दहा हजार, तर शिवराज्याभिषेकासाठी साधारण पन्नास हजार लोक रायगडावर आले असावेत. गडावर पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी या ...
अख्ख्या जगावर पाळत ठेवताना चीनने अँप्सचे अस्त्र वापरत घराखरांत घुसखोरी केली. गुपचूप सगळी माहिती मिळवली. जगभरात चिनी कंपन्या हाच उद्योग करताहेत. त्याचवेळी आपली माहिती मात्र पद्धतशीरपणे दडवली. चिनी अँप्सला भारतीय पर्याय शोधणे, आपली माहिती सुरक्षित ठे ...
कृष्णाबाईचा कोरोना बरा झाल्यानंतर रखमाबाई तिला भेटायला गेली. कोरोना सेंटरमध्ये नास्ता, दोन्ही वेळेचं जेवण, दोनदा चहा, बिस्किटं, केळी मिळतात, हे ऐकल्यावर तिच्या पोटात कुरतडलं. अन्नाअभावी घरातल्यांची कुतरओढ आठवून तिला उदास वाटायला लागलं. ...
युरोपियन संगीताच्या संगतीत मी वाढलो; पण मला ओढ होती अभिजात संगीताची. त्याच्या शोधात इराणपासून सुरू केलेला प्रवास भारतात येऊन थांबला. भारतीय संगीत मन:पूत ऐकलं. त्याचवेळी पखवाजचा दमदार आवाज आत्म्याला स्पर्श करून गेला आणि मनाने कौल दिला, हेच माझे वाद्य ...
दगड, लाकडाचे तुकडे, फळांच्या बिया. अशा गोष्टींचा वापर करून, ते रचण्याचे खेळ प्राचीन काळापासून आपल्याला अवगत आहेत. खेळता खेळता ठोकळे रचायचे, वेगवेगळ्या रचना तयार करायच्या, खेळून झालं की मोडून ते आवरून ठेवायचे. पुढच्या वेळी पुन्हा नवी रचना करायची! ...
फेसबुक आणि आता गुगल भारतात घसघशीत गुंतवणूक करताहेत ते धंद्यासाठीच. या काही सेवाभावी संस्था नाहीत. आपणही या गुंतवणुकीकडे भावनिकदृष्ट्या न बघता व्यावहारिक दृष्टिकोनातूनच बघायला हवं. तसं त्याकडे बघितलं तरच फारशी किंमत न मोजता आपल्याला त्यातून काही साध् ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार प्रत्येक हजार लोकांमागे किमान एक डॉक्टर हवा. ग्रामीण महाराष्ट्रात वीस हजार लोकांमागे एक एमबीबीएस डॉक्टर अशी परिस्थिती आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च तुटपुंजा आहे. लोकांमध्ये या व्यवस्थेविषयी विश्वास नाही. व्यावस ...
कोरोनाविरुद्धच्या लढय़ात धारावीचे काय होईल, याची सर्वांनाच चिंता होती; पण प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिकांनी एकदिलाने त्याविरुद्ध एल्गार पुकारल्यानं कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं. ...
ती चहा घेऊन पुन्हा कॉम्प्युटरसमोर बसली. बरोब्बर दहा वाजता झूम मीटिंग सुरू झाली आणि तिचा फोन वाजू लागला. सविता मिसचा कॉल होता, म्हणजे चिनूने अजून शाळेसाठी लॉग-इन केलं नाही की काय?. ...
भारतात 80 कोटी स्मार्टफोन आहेत. त्यावर अनेकांनी चिनी अँप्स डाऊनलोड केले आहेत. अनेकांकडे चिनी मोबाइल आणि संगणकही आहेत. या माध्यमातून सायबर हल्ले शक्य आहेत. आपली संगणकीय प्रणाली, मोबाइल बंद पाडणंही त्यांना अवघड नाही. जे अँप्स आता बंद केले आहेत त्या ...