लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
युरोपियन संगीताच्या संगतीत मी वाढलो; पण मला ओढ होती अभिजात संगीताची. त्याच्या शोधात इराणपासून सुरू केलेला प्रवास भारतात येऊन थांबला. भारतीय संगीत मन:पूत ऐकलं. त्याचवेळी पखवाजचा दमदार आवाज आत्म्याला स्पर्श करून गेला आणि मनाने कौल दिला, हेच माझे वाद्य ...
दगड, लाकडाचे तुकडे, फळांच्या बिया. अशा गोष्टींचा वापर करून, ते रचण्याचे खेळ प्राचीन काळापासून आपल्याला अवगत आहेत. खेळता खेळता ठोकळे रचायचे, वेगवेगळ्या रचना तयार करायच्या, खेळून झालं की मोडून ते आवरून ठेवायचे. पुढच्या वेळी पुन्हा नवी रचना करायची! ...
फेसबुक आणि आता गुगल भारतात घसघशीत गुंतवणूक करताहेत ते धंद्यासाठीच. या काही सेवाभावी संस्था नाहीत. आपणही या गुंतवणुकीकडे भावनिकदृष्ट्या न बघता व्यावहारिक दृष्टिकोनातूनच बघायला हवं. तसं त्याकडे बघितलं तरच फारशी किंमत न मोजता आपल्याला त्यातून काही साध् ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार प्रत्येक हजार लोकांमागे किमान एक डॉक्टर हवा. ग्रामीण महाराष्ट्रात वीस हजार लोकांमागे एक एमबीबीएस डॉक्टर अशी परिस्थिती आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च तुटपुंजा आहे. लोकांमध्ये या व्यवस्थेविषयी विश्वास नाही. व्यावस ...
कोरोनाविरुद्धच्या लढय़ात धारावीचे काय होईल, याची सर्वांनाच चिंता होती; पण प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिकांनी एकदिलाने त्याविरुद्ध एल्गार पुकारल्यानं कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं. ...
ती चहा घेऊन पुन्हा कॉम्प्युटरसमोर बसली. बरोब्बर दहा वाजता झूम मीटिंग सुरू झाली आणि तिचा फोन वाजू लागला. सविता मिसचा कॉल होता, म्हणजे चिनूने अजून शाळेसाठी लॉग-इन केलं नाही की काय?. ...
भारतात 80 कोटी स्मार्टफोन आहेत. त्यावर अनेकांनी चिनी अँप्स डाऊनलोड केले आहेत. अनेकांकडे चिनी मोबाइल आणि संगणकही आहेत. या माध्यमातून सायबर हल्ले शक्य आहेत. आपली संगणकीय प्रणाली, मोबाइल बंद पाडणंही त्यांना अवघड नाही. जे अँप्स आता बंद केले आहेत त्या ...
‘न्यू नॉर्मल’ स्थिती प्रथमच निर्माण झालेली नाही. कधीकाळी सामान्य नसलेले व्यवहार नंतर नवसामान्य झाले. नजीकचा काळ अधिक जिकिरीचा असेल. त्याला सामोरे जाताना नवे घडविण्याची जिद्द हवी. टाळेबंदीच्या कुबड्या फेकायला खबरदारी, काळजी, शिस्त जोपासायला हवी. ...
वसंत बापट. चैतन्याने सळसळणारा व लहान मुलाच्या उत्साहाने जीवनावर प्रेम करणारा हा कवी. त्यांचे कविता वाचनही तसेच. ते कविता वाचू लागले की, ती कविता छापील फासातून मुक्त होऊन चैतन्यमय व्हायची. त्यांच्याशी अनेकदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांच्यात दि ...
लहानपणी आपण खेळलेली खेळणी. आयुष्यभर ती लक्षात राहतात. भातुकली आणि बाहुल्यांचा खेळ खेळत तर अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. अगदी इसवीसनपूर्व काळापासूनची खेळणी उपलब्ध आहेत. ती केवळ खेळणी नाहीत, तो एक इतिहास आहे, आजच्या मनोरंजन संस्कृतीची ती उगमस्थानं आहेत. ...