नवतरुण, तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन नवनिर्मिती करणारे "पेटीएम"चे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयशेखर शर्मा यांच्याशी लोकमत वृत्तसमूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी संवाद साधला. निमित्त होते नुकत्याच पार पडलेल्या "लोकमत महाराष्ट् ...
पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे जिंदल स्टील वर्क्सचे अध्यक्ष - व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांच्याशी लोकमत वृत्तसमूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी संवाद साधला. निमित्त होते नुकत्याच पार पडलेल्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर " य ...
किशोरीताई म्हणतात, एकदा लहानपणी मी फरसबी चिरीत होते. पाठीमागून एकदम माईचा आवाज कानावर आला, ‘काय भाजी चिरते आहेस की थट्टा? केवढाले मोठाले हे तुकडे केलेस या शेंगांचे? अशी चिरतात का फरसबी?’ आणि पुढे, ‘जिला भाजी नीट चिरता येत नाही ती गाणे काय चांगले म्हण ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: 1975 साली एअरपोर्ट ट्राफिक 10 लाख होतं, आज ते 7 कोटींवर पोहोचलं आहे. विमानतळ खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांनी ही आकडेवारी समोर ठेवून बोललं पाहिजे. - हरदीपसिंग पुरी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: हे छापू नका, हे दाखवू नका?- असा दबाव या सरकारने कधी आणला का? वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना नियम लागू आहेत, चित्रपटांसाठी सेन्सारबोर्ड आहे. मग ओटीटी आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म नियमांच्या कक्षेत का नकोत? ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: तुमच्याकडे सोयीसुविधा नसल्या, तरी मनामध्ये जिद्द असावी लागते. तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कशीही असू दे; तुमच्यात जिद्द नसेल तर तुम्ही क्रिकेटच काय, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. - अजिंक्य रहाण ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: आता देशात सरासरी दररोज 34 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. येत्या मार्चअखेर 40 कि.मी. पर्यंत पोहोचू आणि तो जागतिक विक्रम ठरेल - नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक मंत्री ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: संत ज्ञानेश्वर - तुकाराम - एकनाथ, शिवाजी राजे यांच्याशी माझी ओळख माझ्या अम्माने करून दिली होती. त्या मराठी संस्कारांचं बोट मी आजही पकडून ठेवलेलं आहे. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी आजही माझ्या जिवाला आस ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे. सरकार आपली कारकीर्द चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल असा काँग्रेस, रा ...