आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात. आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात... ...
एकीकडे डॉक्टर आदिवासी व ग्रामीण भागात जात नाहीत म्हणून कंठशोष करायचा आणि दुसरीकडे तुटपुंजा पगारावर, कंत्राटी पद्धतीने वेठबिगारासारखे त्यांना राबवून घ्यायचे! हे कसे चालणार? ...
येत्या काही दिवसांत बऱ्याच ठिकाणी शाळा पुन्हा उघडतील; पण त्या ‘सुरू’ राहाव्यात, मुलांचं आयुष्य पूर्वपदावर यावं यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागणार आहे. ...
दहशतवादासाठी प्रत्यक्ष हातात शस्त्र घेण्याची गरज आता उरलेली नाही. ड्रोन तंत्रज्ञानानं ते दाखवून दिलं आहे. लहान आकार, कमी आवाज, अत्यल्प वजन आणि रडार यंत्रणेवर टिपले जाण्याची शक्यताही कमी यामुळे याची विघातक शक्ती वाढली आहे. दहशतवादी याच घातक अस्त्राचा ...
सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण करणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस विशेष मोहीम राबवत आहे. ...
कोरोनाच्या भीतीने वर्षभरापासून घरातच बसून आंबलेल्या आणि थकलेल्या शरीर आणि मनांना आता मोकळ्या, खुल्या, निर्बंधमुक्त जीवनाची आस लागली आहे. निर्बंधांची दोरी थोडी सैल करण्यात आली आणि वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोक बाहेर पडून खरेदीची लगबग करू ला ...
सध्याचे वातावरण अतिशय निराशादायक आहे; पण दिलाशाच्या चार शब्दांनीही आपली मन:स्थिती सकारात्मक होऊ शकते. आपण होकारात्मकतेकडे झेप घेऊ शकतो. पण त्यासाठी आपण नियमितपणे खाल्ला पाहिजे ‘सोबर पिझा’! - नेमका काय आहे हा पिझा आणि तो बनवायचा कसा?.. ...