आपल्यावर झालेले संस्कार आणि सभोवतालचं वातावरण यामुळे स्वभावाला वळण मिळतं; पण, मनावर पडलेले हे छाप आणि संस्कार बदलता येतात. स्वभावातले दोष दूर करता येतात आणि गुणांचा परिपोष करता येतो. ...
‘पेबल्स’ या अस्सल भारतीय चित्रपटानं मानाचा‘गोल्डन’ पुरस्कार पटकावला. जगभरातले सर्वच फिल्म फेस्टिवल्स त्यानं गाजवले. आता तो ‘ऑस्कर’साठी सज्ज झाला आहे.. ...
एखाद्याचा चेहरा आपल्याला परिचयाचा वाटतो, पण तो चटकन ‘ओळखता’ येतोच असं नाही. चेहरा कधीच विसरू नये, यासाठी आता ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण काय आहे हा प्रकार? ...
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीकडे वाटचाल करीत असताना, संसदीय लोकशाही, गटनिरपेक्ष परराष्ट्र धोरण, संस्था व सार्वजनिक उद्योगांवर आधारित आर्थिक धोरण या स्तंभांवर भारताची निर्मिती करणाऱ्या अनेक शिल्पकारांमधे प्रामुख्याने कोण, या प्रश्नाचे उत्तर आहे पं. नेहर ...
स्वातंत्र्य प्राप्तीआधीच, पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे संकल्पचित्र मनाशी रेखाटले होते. पंतप्रधानपदाच्या आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १४० पेक्षा अधिक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी त्यांनी केली, हे त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक आहे. ...
Political firecrackers भाजपाच्या पाठबळामुळे गळ्यात हार पडलेल्या प्रहार पक्षाचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणे स्वाभाविक असून, महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. ...