आज रविवारी, नागपूरमध्ये रविवारी एक नवा अध्याय लिहिला जातोय. तो आहे, अलीकडे विसर पडलेल्या सहिष्णूतेचा, सौहार्दाचा, बंधूभावाचा, विद्वेषावर विजयाचा अन् शांतता व सद्भवाचा, तसेच सर्व प्राणीमात्रांचे कल्याण हा खरा धर्मविचार जगभर पोचविण्याचा. निमित्त आहे, ल ...
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दरोडे, जबरी चोऱ्या या घटना नेहमीच्या आहेत. पोलीसही गुन्हेगारांपर्यंत तातडीनं पोहोचू शकत नाहीत. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून केवळ ‘मोबाईल दवंडी’वरुन लोकच आता गुन्हेगारांना पोलिसांच्या ताब्यात देत आहेत.. ...
आधी केवळ तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि बहुतेकांची व्यक्त होण्याची हक्काची जागा असलेल्या फेसबुकच्या अधोगतीचे दिवस सुरू झाले की काय, अशी शंका आता सध्याची परिस्थिती पाहता उपस्थित होऊ लागली आहे. ...
How to prevent disturbance in the warehouse? : जागतिक भूक निर्देशांक २०२१ मध्ये भारताची घसरण गेल्यावर्षापेक्षा आणखी खाली, म्हणजे ९४ वरून १०१ क्रमांकावर झाल्याची जी बाब पुढे आली आहे ...
भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात ! तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही गोव्यामध्ये हे चित्र बदलून दाखवणार आहोत ! ...
गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोयीने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरुंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे. ...
मराठी मुलांनाही समजतील, वाचता येतील अशी इंग्रजी भाषेतील पाच पुस्तके नुकतीच रुचिरा दर्डा यांनी लिहिली आहेत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही या गोष्टींतील गंमत खिळवून ठेवेल.. ...
गडचिरोली, गोंदिया परिसरात नक्षलवाद्यांचे अस्तित्व अजूनही कायम आहे. दळणवळण आणि विकासाचा अभाव, हे त्याचे मुख्य कारण आहे. आज नक्षलवाद पिछाडीवर गेला असला, तरी त्याचे उच्चाटन करण्यासाठी तिथे विकास आणि निधीचीही गरज आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकर ...