पूर्वी भारतात चित्त्यांची चांगली रेलचेल होती. मानवी अतिक्रमणामुळे चित्त्यांचे अधिवास संपत गेले आणि मग चित्तेही दिसेनासे झाले. १९५२ साली तो नामशेष झाल्याचे जाहीर झाले. चित्त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत; पण त्यानिमित्तानं अनेक ...
घुबडाविषयी अनेक गैरसमजुती आहेत. ते अशुभ तर समजले जातेच; पण त्याला भूत-पिशाच्चही मानले जाते. चेटूक किंवा वशीकरण विद्येत घुबडे प्रवीण असतात, अशीही समजूत आहे. त्यामुळे घुबडे झपाट्याने नष्ट होत आहेत. ...
पृथ्वीवरची जागा कमी पडायला लागल्यानंतर मानवी वस्तीसाठी दुसऱ्या ग्रहांचा शोध माणसाने सुरू केला. त्याच प्रयत्नांत एक रहिवासी मंगळावर नुकताच दाखल झालाय. तो आहे नासाचा ‘इन्साइट’ रोव्हर. माणसाचं परग्रहावरचं स्वप्न आता फार दूर नाही ! ...
कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरसिंहराव ... ...
संस्थाचालकांवर मेहेरनजर करणारे व फी वाढीची मुभा देणाऱ्या विधेयकाविरुद्ध पालक संघटनांनी ‘शिक्षण वाचवा अभियान’ हाती घेऊन आणि न्यायालयात दाद मागण्यासाठी दमदार, जोमदार व खंबीर निर्धार करून सक्षमपणे लढा द्यायला हवा.. ...
अलीकडेच भागात एका महान नेत्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. अशा नेत्याकडून फक्त अशाच डान्स स्पर्धा, नाचगाणे, पार्टी यांचीच अपेक्षा करावी. कारण त्यांच्याकडून समाजकार्य अशक्यच. अनाथ, अपंग, गरजू विद्यार्थी, मुलांना मदत करावी, ...
रिओमध्ये एका भल्या सकाळी पार्किंगमध्ये मला एक जुनी व्हॅन दिसली. त्यामध्ये होतं एक देखणं जोडपं. ही व्हॅन म्हणजेच त्यांच्या चाकावरच्या संसाराचा गाडा! अर्जेंटिना सोडून ब्राझिलला त्यांनी आपलं मानलं होतं, पण त्यांचं बिऱ्हाड पाठीवरच होतं.. ...
निसर्गाच्या कुशीत :निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली ...
मराठवाडा वर्तमान : २०१४ च्या सत्तापालटात सोशल मीडियाचा निर्विवाद मोठा वाटा आहे. त्या अर्थाने नरेंद्र मोदी केवळ देशाचे पंतप्रधान नाहीत, तर सोशल मीडियाचे महाराजा आहेत. कधीकाळी उदारपणाला म्हणजेच ‘दाता’ या शब्दाला महत्त्व असायचे. आता ‘दाता’च्या ठिकाणी ‘ड ...