आत्मप्रेरणेचे झरे : साने गुरुजी कथामाला हा मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगणारा उपक्रम आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर हा उपक्रम समर्थपणे पुढे नेणाऱ्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील शिक्षिका कल्पना हेलसकर यांची या महिन्यातील स ...
मराठवाडा वर्तमान : गेली साडेचार वर्षे ‘मन की बात’ सुरू होती. हिंदी कंबरपट्ट्यातील निकालानंतर आता ‘जन की बात’ पुढे आली. कदाचित केंद्राच्या मनमानीला ब्रेक बसेल किंवा ‘चीत भी मेरी, पट भी मेरी’ म्हणणारे सरकार ‘हवा में बाते’ करतील. कदाचित जुमलेबाजीही होईल ...
अनेक मोठमोठे नेते स्वत:च्या वाढदिवसाला अज्ञात स्थळी जाणे पसंत करतात किंवा त्या दिवशी आपले मोबाईल बंद ठेवतात. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा अनुभव आहे. वाढदिवशी अनेकांना आनंदापेक्षा त्रासच फार होतो... ...
नाटककाराने लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग दिग्दर्शकाने नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसकट पात्रांच्या हालचाली आणि अभिनयासहित पहिल्यांदा सादर होण्याअगोदर पाहिलेला असतो. ...
तुरुंगवास म्हणजे शिक्षाच. तिथे स्वत:हून कोण कशाला जाईल? पण दक्षिण कोरियातल्या एका तुरुंगात मात्र स्वत:हून जाण्यासाठी लोक आपले नाव नोंदवत आहेत. का? कारण त्या ‘तुरुंगात’ जाऊन आलेले म्हणतात, ‘इथल्या बंदिवासातच मला माझे हरवलेले स्वातंत्र्य मिळाले.’ ...
महाराष्ट्रात ऊस गळिताचा हंगाम पूर्वी सहा महिने चालायचा. हाच हंगाम आता चार महिन्यांवर आल्याने कारखान्यांतील यंत्रणेचा वापरच होत नाही. त्यामुळे याच यंत्रणेचा वापर करून बिटापासून साखरनिर्मितीचा प्रयोग आता महाराष्ट्रात मूळ धरू पाहतो आहे... ...
आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते. वार्धक्यात टेलोमेरची लांबी कमी होत जाते. तणावामुळे वार्धक्य वाढते, हे सिद्ध झाले आहे; पण माइण्डफुलनेसच्या सरावाने तारुण्य वाढवता येऊ शकते. - कसे? ...
माणसाला जगण्यासाठी झाडांची नितांत गरज, मात्र अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी तब्बल ९० लाख झाडांचा बळी जातो. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख मृत्यू होतात, त्यापैकी ४५ लाख मृतदेहांना अग्नी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापले जाते ...
माहीमच्या त्या छोट्याशा खोलीत जेव्हा अब्बाजी मला तबल्याचे धडे देत होते तेव्हा ते रोज सांगत, ‘बेटा, समको देखो.. गौरसे देखो..’ या वाक्याचा अर्थ मी अजून समजून घेतो आहे.. ...