नाटककाराने लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग दिग्दर्शकाने नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसकट पात्रांच्या हालचाली आणि अभिनयासहित पहिल्यांदा सादर होण्याअगोदर पाहिलेला असतो. ...
तुरुंगवास म्हणजे शिक्षाच. तिथे स्वत:हून कोण कशाला जाईल? पण दक्षिण कोरियातल्या एका तुरुंगात मात्र स्वत:हून जाण्यासाठी लोक आपले नाव नोंदवत आहेत. का? कारण त्या ‘तुरुंगात’ जाऊन आलेले म्हणतात, ‘इथल्या बंदिवासातच मला माझे हरवलेले स्वातंत्र्य मिळाले.’ ...
महाराष्ट्रात ऊस गळिताचा हंगाम पूर्वी सहा महिने चालायचा. हाच हंगाम आता चार महिन्यांवर आल्याने कारखान्यांतील यंत्रणेचा वापरच होत नाही. त्यामुळे याच यंत्रणेचा वापर करून बिटापासून साखरनिर्मितीचा प्रयोग आता महाराष्ट्रात मूळ धरू पाहतो आहे... ...
आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते. वार्धक्यात टेलोमेरची लांबी कमी होत जाते. तणावामुळे वार्धक्य वाढते, हे सिद्ध झाले आहे; पण माइण्डफुलनेसच्या सरावाने तारुण्य वाढवता येऊ शकते. - कसे? ...
माणसाला जगण्यासाठी झाडांची नितांत गरज, मात्र अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी तब्बल ९० लाख झाडांचा बळी जातो. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख मृत्यू होतात, त्यापैकी ४५ लाख मृतदेहांना अग्नी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापले जाते ...
माहीमच्या त्या छोट्याशा खोलीत जेव्हा अब्बाजी मला तबल्याचे धडे देत होते तेव्हा ते रोज सांगत, ‘बेटा, समको देखो.. गौरसे देखो..’ या वाक्याचा अर्थ मी अजून समजून घेतो आहे.. ...
मुंबईतील गोरेगावचा तबेला व डेअरी चुलत्यांना देऊन टाकली. खरेतर ती आमच्या कुटुंबाची मालमत्ता होती; त्यामुळे त्यात सर्वांचाच हक्क होता. चुलते रामनरेश सिंहही मालमत्ता घेऊन गप्प बसले नाहीत. पुढे चार-पाच वर्षांनी ते आजारी पडले. ...
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीतून ४५ वर्षांचा काळ सहजरीत्या पुढे-मागे सरकत राहतो. पान पालटत जावे तसे दिवस, महिना, वर्ष सरत जाते आणि काळ आपण चिमटीत पकडू शकतो, याचा आनंद द्विगुणित होतो. २०१८-२०१९ हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष. ...
फास्ट फूडचे अनुकरण करण्याच्या नावाखाली आणि चाट आणि पाणीपुरीच्या धंद्याला शह देण्याच्या नादात भेळमध्ये कोणतेही पदार्थ घालून कोल्हापुरी भेळच्या अस्तित्वाला आणि लोकांच्या जिभेवर रुळलेल्या, ...