पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एक स्वाभाविक संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दोन कळीचे प्रश्न उपस्थित होतात : १. पाकिस्तानची मस्ती जिरवण्याची युद्धखोर भाषा कितपत व्यवहार्य आहे? २. काश्मिरी जनता हिंसेचे समर्थन करणारी आणि भारतविरोधी ...
पालेकर जे बोलले ते योग्य होते; पण ते जिथे बोलले ते स्थान पाहता पालेकरांनी ‘औचित्यभंग’ केला हे निश्चित ! कलाविषयक ज्या घडामोडींना पालेकरांची हरकत आहे, ते हिमनगाचे फक्त टोक झाले! त्याखालचा अख्खा हिमनग मी जाणतो! ...
समृद्धी आली; पण त्या घाईत संस्कार विसरले तर भारताचं मनुष्यबळ जागतिक स्पर्धेत दुबळं ठरेल आणि संधी गमावून बसेल, हे नक्की ! अठरा वर्षाच्या मुलाच्या हातातल्या स्क्रीनवर सनी लिओनी येणं आपण रोखू शकणार नाही कदाचित; पण त्याच्या त्या स्क्रीनवर साने गुरुजी कुठ ...
कोल्हापूरचे ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजिनिअर प्रमोद बेरी यांनी पंढरपूर येथे १२०० यात्रेकरू राहू शकतील, अशा मेगा संकुलाची उभारणी केली आहे. या ‘भक्त निवास’च्या उभारणीबद्दल त्यांनी सांगितलेले स्वानुभव... ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचार ...
‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था नागपुरातील साहित्य क्षेत्रात कार्य करणारी एक संस्था आहे. शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्षा. १९९९ साली नागपुरात संस्थेतर्फे लेखिकांचा नाट्यमहोत्सव सुरू झाला. अन् आज १८-१९ वर्षे तो सतत सुरू आहे, अखंडितपणे! ...