‘मराठवाड्यातील पुढच्या पिढीलादुष्काळ पाहावा लागणार नाही,’ अशी लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. अशाच लोकप्रिय घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. या समस्येचा दुष्काळग्रस्तांशी बोलून केलेला वृत्तलेख... ...
मृत्यूशी झगडणार्या मुलांना तपासायला गावात डॉक्टर नाही. पोषण आहाराचे वाटप नाही. अंगणवाडी केंद्र उघडत नाही. एक तक्रार केंद्र आहे, ते कायम बंदच असते! उद्घाटनापुरती बस येऊन गेली, ती पुन्हा कधी गावात फिरकलीच नाही. मेळघाटातले हे गाव ‘आदर्श’ बनवण्यासाठी ...
सुट्टी लागायच्या आधी मुलांनी स्वत:हून एक फॉर्म तयार केला होता. पालकांकडून तो भरून घ्यायचा होता; पण एकाही पालकानं तो भरून दिला नाही. पहिल्या दिवशी मुलं शाळेत आली तीच रडवेली होऊन! मुलांना विचारल्यावर त्यांनी त्यांचा फॉर्म शिक्षकांना दिला. तो वाचल्यावर ...
पाकिस्तानी टीम मॅचपूर्वीच्या रात्री पिझा-बर्गर खात होती असं म्हणून रडणार्या तरुणाचा, सरफराजला ‘मोटा-मोटा’ प्रेक्षक चिडवत होते तो व्हिडीओ, आणि अजून बरेच व्हिडीओ मिम्स, फोटो, ट्विट भारतासह जगभर प्रचंड व्हायरल का झाले? ...
महाराष्ट्राच्या पूर्व-दक्षिण टोकावरच्या गडचिरोलीचे नाव घेतले, म्हणजे नक्षलवादाचे रक्त आठवते आणि त्यामागोमाग कुपोषित मुलांचे माशा घोंघावणारे मलूल चेहरे. एवढा निधी आला, योजना आखल्या गेल्या, एवढय़ा चर्चा-गदारोळ होत राहिला; पण ना या दुर्गम जिल्ह्याच्या मा ...
मुंबईच्या कुशीतले पालघर असो, की पाण्यापावसात बाकीच्या जगापासून तुटणारे मेळघाट-गडचिरोलीतले आदिवासी पाडे; दारिद्रय़ाचा शाप घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात दोन घास घालण्याचे प्राथमिक काम अजूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला खात्र ...
गिरीश कर्नाड यांना पणजीतील त्यांच्या भाषणानंतर मी प्रश्न विचारला, ‘गॅरेथ ग्रीफिथ्ससारखा उत्तरवसाहिकतेच्या प्रकल्पाची रूपरेषा कुणी भारतीयाने देशासाठी तयार केली आहे का? भारतीय लेखक आजही युरामेरिका केंद्रीतच का आहेत?’ कर्नाड छान हसले. ...