शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नका, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:52 IST

जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्या झी २४ ताससोबत बोलत होत्या.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनाही स्थान देण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी भजप आणि शिवेसेच्या शिंदे गटाविरोधात रान उठवले आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी "भाजपने राठोडांना क्लिन चिट देऊन आणले आहे. यामुळे माझी संजय राठोडांच्या वतीने भाजपला विनंती आहे, की त्यांनी राठोडांची, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी, असे म्हटले  होती. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. 

जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्या झी २४ ताससोबत बोलत होत्या.

काय म्हणाल्या चित्रा वाघयासंदर्भात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "सुप्रिया ताई या राज्यातील खूप मोठ्ठ्या नेत्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या होत्या. आजही त्या तिथल्या नेत्या आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? महाविकास आघाडीने, मग त्यात राष्ट्रवादी आली, काँग्रेस आली, शिवसेना आली, तिची ज्या पद्धतने धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले, तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

संजय राठोडांना महाविकास आघाडीने सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली -संजय राठोड यांच्या विरोधातील लढा चालूच राहणार. आम्ही  काल ज्या पद्धतीने आमची भूमिका मांडली होती, त्याच पद्धतीने हा लढा सुरू राहील. संजय राठोडांना महाविकास आघाडीने म्हणजेच ठाकरे सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली होती. यामुळ तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना विचारायला हवे, की त्यांना कशी क्लिनचिट मिळाली? यासंदर्भात मी पीआयएल दाखल केली आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSanjay Rathodसंजय राठोड