शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सीट बेल्ट लावा, जीव वाचवा; विविध यंत्रणांकडून महत्त्व अधोरेखित, नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 16:45 IST

सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन जगताप -

मुंबई : देशात रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात नाहक जाणारे हे बळी रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी अनेक नियम तयार केले आहेत. तसेच कायदे आणखी कठोर केले आहेत. त्याचबरोबर गाड्यांमध्ये सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही सीट बेल्टकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातात मृत्यू होतो.  वाहनाच्या चालकाच्या हाती गाडीची स्टेअरिंग असते, ती केवळ गाडी चालवण्यासाठी नव्हे. गाडी सुरू करण्यापूर्वी  सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट घातला आहे हे तपासायला हवे. कारण बऱ्याच अपघातात वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती सीट बेल्ट लावते पण पाठीमागील प्रवासी सीट बेल्टकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते प्राणघातक ठरते. 

वैयक्तिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे कायदा हा शिक्षा करण्यासाठी नसून शिस्त लावण्यासाठी आहे. काहीजण  केवळ कारवाई होईल म्हणून सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करतात. पण सीट बेल्ट आणि हेल्मेट हे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आहे त्याचा विचार केला पाहिजे.  शहरात असलो की सीटबेल्ट वापरणार नाही केवळ महामार्गावर वापरेन हे चुकीचे असून गाडीत बसले की सीट बेल्टचा वापर व्हावा.- डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्तपाठीमागे बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट सक्तीची गरज वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती शिवाय पाठीमागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट घातला पाहिजे याचा वाहन कायद्यात समावेश केला आहे. पण वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्तीवर सीट बेल्टची कारवाई केली जाते. मात्र पाठीमागे बसणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. पाठीमागे बसणाऱ्यांनाही  सीट बेल्ट सक्तीची गरज आहे. - रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

(स्रोत : सेव्ह लाइफ फाऊंडेशन अभ्यास २०१९-२०)

वर्ष     घटना     मृत्यू     जखमी२०२१    ४०३११६    १५५६२२    ३७१८८४२०२०     ३६६१३८    १३१७१४    ३४८२७९२०१९    ४४९००२    १५११३    ४५१३६१२०१८     ४६७०४४    १५१४१७    ४६९४१८२०१७     ४६४९१०    १४७९१३    ४७०९७५२०१६    ४८०६५२    १५०७८५    ४९४६२४

विना सीट बेल्ट २०० रुपये दंड महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता तो ५००० रुपये करण्यात आला आहे. पण वाहन चालविताना सीटबेल्ट घालून नसल्यास १००० रुपये दंड आकारला जायचा. परंतु नव्या कायद्यात दंडाच्या रकमेत घट करून ती २०० रुपयांवर आणली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcarकारroad safetyरस्ते सुरक्षा