शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

आखाडातील रविवारवर वरुणराजाचीही कृपादृष्टी

By admin | Updated: July 31, 2016 03:52 IST

आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे.

पुणे : आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता राज्यात सर्वदूर श्रावणासारख्या रिमझिम सरी बरसतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रिय आहे़ शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबईतही बहुतांश ठिकाणी दमदार सरी पडल्या. कोकणातील अलिबाग येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याशिवाय पुणे ३, कोल्हापूर ३, महाबळेश्वर २६, नाशिक ०़२, सांगली १, सोलापूर ०़५, मुंबई २९, अलिबाग ४०, रत्नागिरी १९, पणजी २९, डहाणू २५, उस्मानाबाद १४, औरंगाबाद १ मिमी पाऊस झाला.मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर ३०, गगनबावडा, हरसूल, ओझरखेडा, पारोळा, राधानगरी, शिरोळ २० मिमी पाऊस झाला़मराठवाड्यातील परभणी ८०, माहूर ५०, चाकूर, पूर्णा ४०, उदगिर ३०, बिल्लोली, जिंतूर, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बल्लारपूर, चंद्रपूर, जोईती, महागाव, सावली, उमरखेड ४०, धानोरा, कळमेश्वर, सावनेर ३०, चामोर्शी, चिमूर, गडचिरोली, गोंदिया, कोरपना, मोहाडी फाटा, मूल, नागभिड, वाशिम २० मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी) >२०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस!राज्यात जुलैमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने मान्सूनचा जूनमधील बॅकलॉग भरुन निघाला आहे. ३५५ पैकी २०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १२५.४० लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून, पीक परिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु एकूण ३५५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यात २५ ते ५० तर ३४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.