शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्याला पुन्हा अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:18 AM

Unseasonal rains : पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

सातारा/नाशिक : ऐन उन्हाळ्यात राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगरसह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, द्राक्षे, आंबा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. 

साताऱ्यात शेतामध्ये साचला बर्फाचा थरसातारा जिल्ह्यातील वाठारजवळील पिंपोडे बुद्रुक, माण तालुक्यातील काही भागाला बुधवारी दुपारच्या सुमारास गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीमुळे रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला होता. गारांमुळे आंबा, कलिंगड, कांदा व तरकारी पिकांचे नुकसान झाले. पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले या पिकांना मात्र याचा फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र